आव्हाडांची टीका : देशाला मूर्खात काढू नका; कदमांचे प्रत्युत्तर : ‘त्यांना’ दिव्याचं महत्त्व नाही
मुंबई.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घराबाहेर दिवे लावण्याचे आवाहन केले. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘देशाला मूर्खात काढू नका,’ या शब्दांत संताप व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल…
मरकजच्या लोकांवर उपचार नको, गोळ्या घालून ठार मारा : राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
मुंबई.  मरकजमधला प्रकार संतापजनकच आहे. ज्यांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा ह्या आपत्तीत काही कारस्थान रचावे असे वाटत असेल तर अशा लोकांवर उपचार करण्यापेक्षा त्यांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. या असल्या लोकांना वेगळे काढून त्यांना फोडून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजेत. ह्या धर्मा…
Image
जमातच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारने परवानगी नाकारली, मग दिल्लीत कुणी दिली? जमातवरून माध्यमांनी अतिश्योक्ती केली -पवार
मुंबई.  दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात तबलीगी जमातला एकत्रित येण्याची परवानगी कुणी दिली असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तबलीगी जमातला देशात कोरोना व्हायरसचे सेंटर ठरवण्याचा प्रयत्न सुरू असताना पवारांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी …
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार 91 वर; औरंगाबादमध्ये सापडले आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, पुण्यात दोघांचा तर रत्नागिरीत एकाचा मृत्यू
मुंबई.  महाराष्ट्रात संक्रमण थांबायचे नावच घेत नाहीये. बुधवारी राज्यात 71 नवीन प्रकरणे आढळले आहेत. यवतमाळमध्ये 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांचा दिल्ल्तील निजामुद्दीन मरकजशी संबंध असल्याची माहिती आहे. यात चार जण उत्तर प्रदेशचे दोन पश्चिम बंगालचे एक दिल्लीचा आणि एक स्थान…
बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती मोहिमेचा शुभारंभ
वाशिम : जिल्ह्यात बाल कामगार प्रथेविरुद्ध ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, सरकारी कामगार अधिकारी गौरव…
मराठा आरक्षणाचे गाजरच
मराठा आरक्षणाचे गाजरच पाच वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या सेवेत मराठा कोट्यातील रिक्त राजकारण ढवळून निघाले. आरक्षणासाठी मराठा बांधवांनी शांततेने मोर्चे काढले. असलेले विपी वाडा रिता के आर ठेवलेल्या विविध पदांवर एप्रिल २०१५ पासून तात्पुरत्या स्वरूपात खुल्या या मोर्चाची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. दे…